UMED MSRLM Wardha Bharti 2023:- 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांना ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!

Spread the love

UMED MSRLM Wardha Bharti 2023

UMED MSRLM Wardha Bharti 2023
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष वर्धा येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहेत.उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 2023 असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

UMED MSRLM Wardha Bharti 2023

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

एकूण रिक्त पदे- 09 पदे

रिक्त पदांचा तपशील –

पदाचे नावएकुण रिक्त पदे
1)IFC Block Anchor02 पदे
2)Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती)07 पदे

नियुक्तीचे ठिकाण – वर्धा जिल्हा

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
1)IFC Block Anchori) महाराष्ट्र शासन मान्य कृषी विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.किंवा समतुल्य पदवी जसे की Bsc Horticulture/B.tech.Agriculture/Bsc.
Fishery/Bsc.Forestry/Bsc.Veterinary Science/Bsc.Animal Husbandry किंवा BBA Agriculture पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2)Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती)i) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कृषी सखी,पशू सखी,उद्योग सखी,वन सखी इ.पदावर किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
iii) संबंधित तालुक्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
18 ते 43 वर्ष

परीक्षेचे स्वरूप – ऑफलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

1)IFC Block Anchor2)Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती)
लेखी परीक्षा 40 गुण व तोंडी परीक्षा 10 गुण
i) लेखी परीक्षेची काठिण्य पातळी डिप्लोमा राहील.
ii) लेखी परीक्षेचे विषय व गुणांकन पुढीलप्रमाणे राहील.
a) बुद्धिमत्ता चाचणी – 05 गुण
b) गणित – 05 गुण
c) कृषी व कृषी संलग्न – 30 गुण
iii) सदर परीक्षा ही बहुपर्यायी असेल.
iv) तोंडी परीक्षा हि 10 गुणांची असेल.तोंडी परीक्षेमध्ये संबंधित व्यक्तीचे,संवाद कौशल्य,कामाचा अनुभव,प्रात्यक्षिक अनुभव यांसारख्या बाबींच्या आधारावर गुणांकन करण्यात येईल.
i) लेखी परीक्षेची पातळी 12वी स्तरावरील राहील.
ii) लेखी परीक्षेत कृषी व कृषी संलग्न विषयी 50% प्रश्न राहतील.
iii)तोंडी परीक्षा हि 10 गुणांची असेल.तोंडी परीक्षेमध्ये संबंधित व्यक्तीचे,संवाद कौशल्य,कामाचा अनुभव,प्रात्यक्षिक अनुभव यांसारख्या बाबींच्या आधारावर गुणांकन करण्यात येईल.
iv) लेखी व तोंडी परीक्षेचे गुण एकत्रित करून जास्तीत जास्त गुण प्राप्त केलेल्या व्यक्तीची निवड करण्यात येईल.

निवडीचे निकष
1)IFC Block Anchor
i) कृषी,फलोत्पादन, मस्त्यपालन,पशू पालन,मधमाशी पालन इ.क्षेत्रातील शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
ii) उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक व समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक.
iii) शेती व शेती आधारित मुल्य वर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणी बद्दल माहिती असणे आवश्यक.
iv) तांत्रिक ज्ञान – संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा तथा जिल्हा अभिनय सहसंचालक उमेद – एमएसआरएलएम, वर्धा कार्यालय,नेताजी चौक सामान्य रुग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड वर्धा – 442001

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
30 ऑगस्ट 2023

मुळ जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 🌍येथे क्लिक करा

🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment